शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादासोबत मोदी साहेबांच्या जवळ अशी अनेक नररत्ने आहेत कि ज्यांना आपल्या देशाला जगात अव्वल स्थानावर घेवून जाण्याचे ज्ञान आहे.
या सगळ्या महान व्यक्तीमत्वाच्या ज्ञानाचा उपयोग आपण या विकास प्रक्रियेत हक्काने करून घेऊ शकतो त्यामुळे सत्ता परिवर्तन ही काळाची गरज आहे हे ओळखून आपण सर्वजण या मोहिमेत आपल्या पवित्र मतदानाने सहभागी व्हाल याची खात्री बाळगतो आणि तुम्हा सर्वाना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करतो ..!!!
जय हिंद, जय महाराष्ट्र !

विनायक राऊत
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ उमेदवार
शिवसेना- भाजपा-रिपाई महायुती



Share by: